सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिना निमित्ताने लेख..

सावित्रीबाईंच्या आईचे नाव सत्यवती तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. इ.स. १८४० साली जोतीराव फुले यांचेशी…

श्रीगोंद्याचे सूफी संत शेख महमद बाबा..

सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या व ५०० वर्ष्यापूर्वी समाजात समतेचे बीज श्रीगोंद्याच्या मातीत रूजवणारे भारतभर प्रसिद्ध असलेल्या सुफि संत शेख महमंद…

शिवाजी महाराजांचे वैभव,ज्याची माहिती प्रत्येक भारतीयांना मिळाली पाहिजे.

शिवाजी महाराजांचे वैभव,ज्याची माहिती प्रत्येक भारतीयांना मिळाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना कोण ओळखत नाही.१६७४ मध्ये त्यांनी पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा…

रोहित,आज आंबेडकरांचाही खूप राग येतोय रे! एका कार्यकर्त्याचं पत्र. १७ जानेवारी २०१६ ला हैदराबाद युनिवर्सिटीत पीएचडी करणाऱ्या रोहित वेमुलाने आत्महत्या…

न्यायव्यवस्थेसोबतच आपला समाजही दिवसें दिवस सुस्त होत चाललाय! न्यायव्यवस्थेसोबतच आपला समाजही दिवसेंदिवस सुस्त होत चाललाय! हिंगणघाट जळीतकांडातल्या तरूणीचा उपचारादरम्यान आज…

रॅम्बो, तुला पुन्हा कविता लिहावी लागेल ! रात्री उशिरा घरी पोहोचलो आणि स्वाभाविकपणे हात मोबाइलकडे वळला. फेसबुक ओपन केलं तर…

रमाईच्या जन्मदिनानिमित्त लेख.. रमाबाई आंबेडकर यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकू धुत्रे (वलंगकर) व आई रुक्मिणी…

“तुझी जात तर चोर आहे!” ब्रिटिशांनी “गुन्हेगार” म्हणून घोषित केलेल्या समाजाची सुन्न करणारी व्यथा!! रस्त्याचा कडेला काही तरी कलाबाजी दाखवून…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणातील काही भाग (२६ जानेवारी १९५०, संसद भवन). “आज २६ जानेवारी १९५० रोजी आपण सर्व एका विरोधाभासाच्या…

प्रजासत्ताक दिनाचा इतिहास.. भारताला या ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील महात्मा…