यु.पी.बिहारला पायी निघालेल्या २५ हुन अधिक परप्रांतीय मजुरांची श्रीगोंदयात रहाण्या – खाण्याची सोय..

मानवतावादी दृष्टीने मदत करा तहसीलदार माळी यांचे आवाहन.. दिनांक २९ मार्च,श्रीगोंदा: लॉकडाऊनमुळे साधारण कुटुंबीयांचे संसार उघड्यावर आले आहेत.अश्यातच तालुक्यातील खेडेगावांत…