दिनांक २९ एप्रिल, अहमदनगर:
बाहेरगावाहून गावात विनापरवानगी येणाऱ्या व्यक्तींना रोखण्यासाठी आता कोरोना ग्रामसुरक्षा समिती’ स्थापन करण्याचे जिल्हाधिकारी @_Rahuld यांचे आदेश. सरपंच हे या समितीचे अध्यक्ष तर पोलिस पाटील हे सदस्य सचिव असणार आहेत. तलाठी आणि ग्रामसेवक हे यात सदस्य राहणार आहेत.
(वृत्तसंस्था)
