जिल्ह्यात ४६ हजार १३५ मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप.

अहमदनगर जिल्ह्यात ४६ हजार १३५ मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप.. १० – ११ एप्रिलपासून मोफत तांदुळ होणार उपलब्ध दिनांक ६ एप्रिल,अहमदनगर:…

आपत्ती मध्ये दिव्यांगांना मदतीचा हात..

दिनांक ५ एप्रिल, श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील गरजू दिव्यांग व्यक्तीची गरज लक्षात घेऊन सौ.मानिषाताई कोठारे माजी उपसभापती व विद्यमान पंचायत समिती…

सर्वसामान्यांच्या मतांवर पद भूषवनाऱ्यांना आपत्ती मध्ये जनतेचा विसर ?: राजेश डांगे.

दिनांक ४ एप्रिल,श्रीगोंदा : सध्या देशात सर्वत्र कोरोना ने हाहाकार माजवला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच गरीबांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन,राजकीय नेते,सर्व…

बीपीसीएल मार्फत घरपोहोच एलपीजी गॅस वितरण..

दिनांक ३ एप्रिल,अहमदनगर: जिल्‍हयातील बीपीसीएल धारकांना पुरविण्‍यात येणारे एलपीजीची कमतरता नसून,सिलेंडर्स घराघरात पोचले जातील. आपल्‍या घरात सुरक्षित राहण्‍यासाठी जिल्‍हयातील सर्व…

वंचितांना किराणा जीवनावश्यक साहित्य वाटप. लोकशिक्षण प्रतिष्ठानचा उपक्रम.

दिनांक ३ एप्रिल,श्रीगोंदा : देशात सध्या कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने दररोजचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. दैनंदीन व्यवहार…

दानशूर लोकांनी दातृत्व दाखवून, जी आज मदत केली. म्हणून तर, महिनाभर माझी चूल पेटेल.

आदिवासी फासेपारधी ,डोंबारी समाजाची चूल पेटली.. गो ! कोरोना !.. महामानव बाबा आमटे संस्थेने केलेल्या कोरोनाग्रस्त प्रसंगी “चूल आदिवासी, डोंबारी,…

अल्प कालावधीत गतिमान प्रशासनाचा माणूसकीचा चेहरा!

स्थलांतरित आणि मजूरांच्या राहण्याची आणि जेवणाची केली सोय.. दिनांक ३० मार्च,अहमदनगर: स्थलांतरित आणि निराधार, मजूर आदी परजिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात येत…

श्रीगोंदयाच्या युवकांनी मिटवली पुण्यातील उपेक्षितांची भूक..

दिनांक २९ मार्च,पुणे: संपूर्ण देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे हातावर पोटं असणाऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत.अशा परिस्थितीत अनेक सामाजिक संस्था पुढाकार…