“प्रहार जनशक्ती पक्ष”च्या माध्यमांतून गरजूनां जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

दिनांक ११ एप्रिल,अहमदनगर: आमदार तथा राज्यमंत्री (महाराष्ट्र) बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्य प्रेरणेने प्रहार जनशक्ती पक्ष,अहमदनगर यांच्या वतीने (प्रहार…

दक्ष नागरीक फाउंडेशनची कोरोनो विषाणू संसर्ग संदर्भात जनजागृती मोहीम..

दिनांक ४ एप्रिल,श्रीगोंदा: दक्ष नागरीक फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ताजी जगताप तसेच संचालक मंडळाने श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन कोरोनो विषाणू संसर्गजन्य…

विनाकारण रस्त्यावर फिरणारांवर आता कठोर कारवाई..

वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाला जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांचे आदेश लॉकडाऊन काळात प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे केले आवाहन. दिनांक ३…

दानशूर लोकांनी दातृत्व दाखवून, जी आज मदत केली. म्हणून तर, महिनाभर माझी चूल पेटेल.

आदिवासी फासेपारधी ,डोंबारी समाजाची चूल पेटली.. गो ! कोरोना !.. महामानव बाबा आमटे संस्थेने केलेल्या कोरोनाग्रस्त प्रसंगी “चूल आदिवासी, डोंबारी,…

महसूल,पोलीस आणि आरोग्य विभागाच्या सुरक्षेसाठी ५१ हजार रुपयांचा निधी तहसिलदार महेंद्र माळी यांना सुपूर्त..

दिनांक २ एप्रिल,श्रीगोंदा: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध संघटना, समाजसेवक पुढे येत असतानाच, श्रीगोंदा शहरातील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती अबई काशिनाथ…

२ परदेशी नागरिकांसह ६ जण कोरोना बाधित.. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १४..!

परिस्थितीचे गांभीर्य ओळखा आणि सार्वजनिक संपर्क टाळा जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांचे जिल्हावासियांना आवाहन दिनांक २ एप्रिल,अहमदनगर: जिल्ह्यात गुरुवारी आणखी ०६…

सर्व शाळा,महाविद्यालय व प्रशिक्षण केंद्र आता १४ एप्रिल पर्यंत बंद

दिनांक ३१ मार्च,अहमदनगर: जिल्‍हयातील सर्व सरकारी शाळा, खाजगी शाळा तसेच महाविद्यालय व आयुक्‍त व्‍यवसाय प्रशिक्षण केंद्र यांच्‍या आस्‍थापनेवरील शैक्षणिक संस्‍था,…

जामखेडमधील तीन व्यक्तींना कोरोनाची बाधा.

जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या गेली आठवर; पैकी एकाला डिस्चार्ज संपर्कातील व्यक्तींना शोधण्याची जिल्हा प्रशासनाची मोहिम गतीमान दिनांक ३१मार्च अहमदनगर:…

अल्प कालावधीत गतिमान प्रशासनाचा माणूसकीचा चेहरा!

स्थलांतरित आणि मजूरांच्या राहण्याची आणि जेवणाची केली सोय.. दिनांक ३० मार्च,अहमदनगर: स्थलांतरित आणि निराधार, मजूर आदी परजिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात येत…

प्रिय बंधु भगिनी,लहान थोर, आणि असंवेदनशील,बोंबलत रस्त्यावर फिरणाऱ्यांनो! पत्र लिहिण्यास कारण की !

” स. न. वि. वि” . प्रिय बंधु भगिनी,लहान,थोर आणि असंवेदनशील, बोंबलत रस्त्यावर फिरणाऱ्यांनो!! पत्र लिहिण्यास कारण की ! मला…