दिनांक ४ मे,अहमदनगर:
अत्यावश्यक सेवा वगळता सायंकाळी ०७ ते सकाळी ०७ या कालावधीत निर्बंध कायम.#लॉकडाऊन च्या मूलभूत नियमांची कडक अंमलबजावणी #श्रीगोंदा तालुका प्रशासनाने सुरू केली. नागरिकांचाही त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
(वृत्तसंस्था)
